Rishabh Pant: जीवघेण्या अपघातानंतर ऋषभ पहिल्यांदाच बोलला, म्हणाला...

Photo Credit instagram

Arrow

भारतीय संघातील यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सध्या अपघातातून सावरत आहे.  

Photo Credit instagram

Arrow

ऋषभ पंतने त्याच्या कार अपघातानंतर दोन महिन्यांनी पहिल्यांदा मनमोकळं केलं. 

Photo Credit instagram

Arrow

टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या त्याच्या आशेबद्दलही तो बोलला आहे.

Photo Credit instagram

Arrow

ऋषभ पंत म्हणाला, 'या अपघातानंतर मला जीवन जगण्याचा खरा अर्थ समजला. आज मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे.' 

Photo Credit instagram

Arrow

'आपण मोठी स्वप्ने पूर्ण करण्यात व्यस्त असतो पण आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही सुख असतं.'

Photo Credit instagram

Arrow

'अपघातानंतर स्वत:ला ब्रश करणे, उन्हात बसणे यातही आनंद होतो. या अपघातानंतर माझ्या आयुष्यात खूप बदल झाले आहेत', असं पुढे पंत म्हणाला.

Photo Credit instagram

Arrow

'मी क्रिकेटला किती मिस करत आहे, हे सांगणे माझ्यासाठी कठीण आहे कारण माझे आयुष्य त्याभोवती फिरत आहे.'

Photo Credit instagram

Arrow

'मी पुन्हा क्रिकेट कधी खेळणार आहे, याची मी वाट पाहू शकत नाही', ऋषभ पंतने हे भावूक वक्तव्य केलं.

Photo Credit instagram

Arrow