Photo Credit; instagram
Arrow
विराट कोहली-गौतम गंभीर वाद पुन्हा भडकणार? बघा काय घडलं?
Photo Credit; instagram
Arrow
इंडियन प्रीमियर लीग रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. हळूहळू स्पर्धा शेवटाकडे जात आहे.
Arrow
यावेळच्या आयपीएलमध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात वाद झाला. त्याची चर्चाही झाली.
Arrow
1 मे रोजी बंगळुरू विरुद्ध लखनऊ सामन्यात अफगाणिस्तानी नवीन उल हकचा कोहलीसोबत वाद झाला.
Arrow
तिघांमधील हा वाद अजूनही संपलेला नाही. तो आता सोशल मीडियावरून सुरू झाला आहे.
Arrow
नवीन उल हकने एक पोस्ट शेअर करत कोहलीला लक्ष्य केलं. लोकांना तसंच वागवा, जशी त्यांची इच्छा आहे.
Arrow
नवीनने म्हटलं आहे की, लोकांशी तशाच पद्धतीने बोला, जशी तुमची मर्जी आहे.
Arrow
या पोस्टने गंभीर कोहलीतील वाद तेलच टाकलं आहे. यावर गंभीरनंही प्रतिक्रिया दिली आहे.
Arrow
जसे आहात, तसेच राहा, कधीच बदलू नका, अशी कमेंट गौतम गंभीर नवीन उल हकच्या पोस्टवर केली आहे.
‘हे’ आहेत मुकेश अंबानींचे 5 शेजारी, काय आहे नाव.. काय करतात काम?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
'जर मी त्याला सोडलं तर...', विनोद कांबळीची पत्नी अँड्रियाचे मोठे विधान
भारतीय क्रिकेटर्सच्या विदेशी पत्नी! आता यशस्वीनेही लावला नंबर... कोण आहे ती?
Olympic आणि त्यातील मेडलशी जोडलेल्या काही इन्ट्रेस्टिंग गोष्टी!
T20 वर्ल्ड कप जिंकताच रोहित, विराट, हार्दिकला अश्रू अनावर, व्हिडीओ Viral