तळीये गावात दरड कोसळल्याने अनेकांना आपला जीव गमावला आहे.
ADVERTISEMENT
मुसळधार पावसामुळे डोंगर खचून त्यातील काही भाग थेट येथील काही घरांवर कोसळला
तळीय गावातील या दुर्घटनेत आतापर्यंत 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अद्यापही काही लोक अडकले आहेत
या दुर्घटनेने काही वर्षांपूर्वीच्या माळीण गावातील दुर्घटनेच्या दुर्दैवी आठवणी ताज्या केल्या आहेत
या ढिगाऱ्याखाली आणखी 30 ते 35 लोक अडकल्याची भीती आहे.
ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
NDRF ची टीम मागील अनेक तासांपासून या ठिकाणी
ADVERTISEMENT