मुंबई तक कोरोनाची लढाई जगभर लसीच्या माध्यमातून लढण्यात येतेय. भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आणि अवघ्या 9 महिन्यात देशात 100 कोटी डोसचा टप्पा गाठण्यात यश आलं आहे. अनेक अडथळे पार करत देशाने हा विक्रम केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
