भारत बंदचा परिणाम, नाशिकमध्ये तब्बल 3 दिवस बत्ती गूल

मुंबई तक

29 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)

देशभरात भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या संपामध्ये वीज कर्मचारीही सहभागी झाले आहेत. यामुळे अनेक नागरिकांना मनस्ताप भोगावा लागला. याचंच उदाहरण म्हणजे नाशिकमधील काही भागात तब्बल 3 दिवस वीज जाऊनही वीज कर्मचाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही.

follow google news
mumbaitak
    follow whatsapp