मुंबई तक भारतात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. महाराष्ट्रामध्ये देशातले सर्वाधिक कोरोना रुग्ण सध्या आहेत. त्याचबरोबर ओमिक्रॉनचेही सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. नक्की हा कोरोना भारतातून कधी जाईल याबद्दल सांगतायत टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांच्याकडून
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT