मुंबई तक शिवसेना- भाजप युतीबद्दल होणाऱ्या चर्चा नेहमीच्याच. मात्र, महाविकास सरकारमध्ये मंत्री असलेल्या अब्दूल सत्तारांनी ज्यावेळी याबद्दल नितीन गडकरी शिवसेना – भाजप युतीचा पूल बांधू शकतात हे विधान केलं तेव्हा तेव्हा सर्वांच्याच भूवया उंचावल्या. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपलं मत व्यक्त केलंय. फडणवीस का म्हणाले ‘नया है वह ’ आणि कोणाला म्हणाले?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
