ADVERTISEMENT
आषाढीत लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात. यावेळी स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. तर या काळात स्वच्छतेसाठी भारतातील सगळ्यात मोठी कंपनी बीव्हीजीकडून सुमारे ६०० कर्मचारी मोफत रात्रंदिवस श्रमदान करत आहेत.
आषाढीत लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात. यावेळी स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. तर या काळात स्वच्छतेसाठी भारतातील सगळ्यात मोठी कंपनी बीव्हीजीकडून सुमारे ६०० कर्मचारी मोफत रात्रंदिवस श्रमदान करत आहेत.
ADVERTISEMENT