राज्याचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. त्यात महिला दिनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या. सत्ताधा-यांनी हा अर्थसंकल्प समतोल असल्याचं म्हटलं आहे, तर विरोधक मात्र सरकारवर आता त्यावरून टीका करताना दिसत आहेत. माजी अर्थमंत्र्यांचं या अर्थसंकल्पावर म्हणणं काय?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
