how kcr and prakash ambedkar will change the situation in maharashtra
केसीआर आणि प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातलं वातावरण बदलू शकतात?
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी महाराष्ट्रात आपले पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. अशातच वंचित सोबत आल्याचा त्याचा फटका काँग्रेस, राष्ट्रवादीला बसू शकतो