शासन आपल्या दारी कार्यक्रमात जनतेला लाभ मिळतो का? लोक भडकली

मुंबई तक

• 03:51 PM • 07 Aug 2023

Jejuri people reaction on eknath shinde shasan aplya dari program

follow google news

जेजुरीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात आला. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो. पण, जेजुरीत झालेल्या कार्यक्रमात खरंच जनतेला लाभ मिळाला का? यावर पुणे जिल्ह्यातल्या लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया

Jejuri people reaction on eknath shinde shasan aplya dari program

    follow whatsapp