जितेंद्र आव्हाड यांना का झाली होती अटक?

मुंबई तक राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना काल पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. अनंत करमुसे यांना अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीवरुन त्यांना अटक करण्यात आली होती. काय आहे अनंत करमुसे मारहाण प्रकरण?

मुंबई तक

15 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:35 PM)

follow google news

मुंबई तक राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना काल पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. अनंत करमुसे यांना अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीवरुन त्यांना अटक करण्यात आली होती. काय आहे अनंत करमुसे मारहाण प्रकरण?

    follow whatsapp