मुंबई तक: राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत गुरुवारी महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलाय. मात्र,या लॉकडाऊनचे नियम बदलतील का प्रश्न निर्माण झाला आहे. टप्प्या टप्प्याने लॉकडाऊनचे नियम शिथिल होणार.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
