नवाब मलिक यांच्याकडून सातत्यान नवनवे आरोप केले जात असताना आता नवाब मलिकांनी पत्रकरा परिषद घेत देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT
फडणवीस मुख्यमंत्री असताना शहरात 15 कोटींची पार्टी चालायची तसेच शहरात नकली देवेंद्र फिरायचा असे आरोपही नवाब मलिकांना केले आहेत.
ADVERTISEMENT