मुंबई तक समीर वानखेडे फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी मंगळवारी 26 ऑक्टोबरला लावला आहे. याच पत्रकार परिषदेत किरण गोसावीचा मनसुख हिरेन होईल असं खळबळजनक वक्तव्य केलं. याव्यतिरिक्त प्रभाकर सैल आणि आणखी एका व्यक्तीबद्दल मलिक यांनी काही माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT