महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाला त्याला आज एक वर्षं पूर्ण झालं असून एक वर्षानंतर आता आपण कोरोनाच्या नियमांना गांभिर्याने घेतलं नाही तर पुढची स्थिती अत्यंत बिकट असेल असा दावा महाराष्ट्र सरकारचे आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी केला आहे. लसीकरणाबाबतही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली असून राज्य सरकारला महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
