लखीमपूर खीरी परिसरात झालेल्या क्रूर घटनेनंतर राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं शिष्टमंडळ आज पीडितांच्या कुटुंबियांची घेणार होते. मात्र, उत्तर प्रदेश सरकारने 144 कलम लागू असल्याचं सांगत भेटीची परवानगी नाकारली. त्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आपण दोन मुख्यमंत्र्यांसह लखीमपूरीला जाणार असल्याचं स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT