रामदास आठवले पुण्यात बोलत होते. भाजप आणि मनसेच्या संभाव्य युतीबद्दल त्यांना विचारलं गेलं असता त्यांनी भाजपने मनसेच्या नादी लागू नये, असा सल्ला दिला. रिपाई सोबत असताना मनसेची गरज काय ? भाजप मनसे सोबत गेल्यास इतर राज्यात नुकसान होणार. त्यामुळे भाजपने मनसेच्या नादाला लागू नये, असं आठवले म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT