जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रवी राणा यांनी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याच्या मुद्द्यावरून चांगलाच राडा केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बैठक सुरू होताच आमदार रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मदत टाकावी या मागणीसाठी ठराव करावा अशी आग्रही मागणी केली यावरून पालकमंत्री यशोमती ठाकूर व आमदार रवी राणा यांच्यात तुफान खडाजंगी सुद्धा झाली
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT