कोल्हापुरातल्या पराजयानंतर रुपाली पाटील यांनी भाजपवर सडकून टीका केली. निवडणूक जिंकण्यासाठी विकासाचा मुद्दा उचलावा लागतो, असं सांगत 15-15 दिवस तांबडा-पांढरा रस्सा खाल्ला पण प्रचार केला का?, असा सवालही त्यांनी केला. त्याशिवाय त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या हिमालयात जाण्याबाबतच्या वक्तव्यावरही आपली प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT