मुंबई तक समीर वानखेडे फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी मंगळवारी 26 ऑक्टोबरला लावला आहे. यासाठी दोन खासगी माणसं नेमल्याचा आणि NCB च्या कार्यालयातूनही फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर लावला आहे. मलिकांनी वानखेडेंवर आज लावलेला हा नवीन आरोप आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
