मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ‘एवढी गर्दी न जमवता आल्याची विरोधकांना खंत’

खारघरमध्ये आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातानं 12 श्री सेवकांचा मृत्यू झाला. यावरुन विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

मुंबई तक

17 Apr 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 05:38 AM)

follow google news

खारघरमध्ये आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातानं 12 श्री सेवकांचा मृत्यू झाला. यावरुन विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

shambhuraj desai on sanjay raut maharashtra bhushan program kharghar death 

    follow whatsapp