मुंबई तक राज ठाकरे यांच्या पाडवा मेळाव्यानंतर हिंदुत्त्व, मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा असे मुद्दे चर्चेत आले. मनसे आणि भाजप युतीची चर्चा व्हावी इतके यांच्यातल्या मुद्यांमध्ये साम्य दिसलं. शिवसेना, मनसेच्या अनेक कोलांट्या उड्या मारल्याची टीकाही मनसेकडून होतेय.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT