उदय सामंतांची परबांवर टीका, रत्नागिरीच्या पुरावरुन डिवचलं

मुंबई तक

• 03:06 PM • 13 Nov 2023

रत्नागिरीमध्ये आलेल्या पुरावरुन उदय सामंत यांनी अनिल परबांवर हल्ला चढवला आहे. पूर आलेला असताना परब पळून गेल्याचा आरोप सामंतांनी केला.

Google CTA

उदय सामंतांची परबांवर टीका, रत्नागिरीच्या पुरावरुन डिवचलं