मुंबई तक राज्याचे गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी केंद्रातलं भाजप सरकार सूडबुद्धीने वागत असल्याच आरोप केलाय. तसंच तपास यंत्रणांनी कितीही त्रास दिला तरी महाविकासआघाडी सरकार त्याला पुरुन उरेल असं दिलिप वळसे पाटील म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
25 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:33 PM)
ADVERTISEMENT