मुंबई तक लतादीदींनी लग्न का केलं नाही याबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्यांनी लग्न न करण्यामागचं कारण होतं, राजसिंग डुंगरपूर. राजघराण्यात जन्माला आलेल्या राजसिंग डुंगरपूर यांच्यावर लतादीदींचं प्रेम होतं, परंतू राजघराण्याची प्रतिष्ठा आड आल्यामुळे राजसिंग आणि लतादीदींचं लग्न होऊ शकलं नाही. परंतू दोघांचं एकमेकांवर असलेलं प्रेम पाहता, त्यांनी आयुष्यभर एकटं राहण्याचा निर्णय घेतला. हे राजसिंग डुंगरपूर कोण होते?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
