शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास होते का?

मुंबई तक महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद इथे भरलेल्या समर्थ साहित्य परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केलंय . ‘समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज नसते’ असं वक्तव्य राज्यपालांनी केलं. या वक्तव्यावरुन चांगलाच वाद रंगला. ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यावर काय म्हणाले ते पहा या व्हीडिओमधून

मुंबई तक

01 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)

follow google news

मुंबई तक महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबाद इथे भरलेल्या समर्थ साहित्य परिषदेत वादग्रस्त वक्तव्य केलंय . ‘समर्थ रामदास नसते तर शिवाजी महाराज नसते’ असं वक्तव्य राज्यपालांनी केलं. या वक्तव्यावरुन चांगलाच वाद रंगला. ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे यावर काय म्हणाले ते पहा या व्हीडिओमधून

    follow whatsapp