आर्यन खानला NCB ने ताब्यात घेतलं, तेव्हा त्याला नेणारी व्यक्ती ही किरण गोसावी होती, पण किरण गोसावी ही NCB ची अधिकारी नसताना त्याला पकडून कशी काय नेत होती, असा प्रश्न मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला. यावर किरण गोसावीने मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत काय म्हटलंय, पाहा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT