Shiv Sena: केंद्र सरकारच्या विशेष पॅकेजबाबत अग्रलेखातून शिवसेनेचे भाजपला चिमटे

मुंबई तक

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी दोन दिवसांपूर्वी एका विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. ज्यावरुन आता शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून मोदी सरकारला (Modi Govt) बरेच चिमटे काढण्यात आले आहेत. ‘ही ‘लस’ अर्थव्यवस्थेसाठी प्रभावी ठरते की आणखी एक पॅकेज अशी त्याची नोंद होते हे भविष्यातच समजेल.’ असा टोला सामनाच्या अग्रलेखातून (Saamana […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी दोन दिवसांपूर्वी एका विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. ज्यावरुन आता शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून मोदी सरकारला (Modi Govt) बरेच चिमटे काढण्यात आले आहेत.

‘ही ‘लस’ अर्थव्यवस्थेसाठी प्रभावी ठरते की आणखी एक पॅकेज अशी त्याची नोंद होते हे भविष्यातच समजेल.’ असा टोला सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) यावेळी लगावण्यात आला आहे.

विशेष पॅकेजवरुन केंद्र सरकारवर टीका-टिप्पणी

केंद्र सरकारने अर्थव्यवसथा रुळावर आणण्यासाठी विशेष पॅकेजची घोषणा केल्यानंतर आता याची अंमलबजावणी कशी होणार याबाबत शिवसेनेने सामनातून बरीच टीकाटिप्पणी केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp