Uddhav Thackeray यांना निकालाची कुणकुण लागली? जनतेशी संवाद साधत म्हणाले…
Uddhav Thackeray | Election Commission : मुंबई : कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होतो. पक्ष फक्त निवडून आलेल्या व्यक्तींवर अवलंबून नसतो. निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांवर पक्ष म्हणून मान्यता मागितली तर उद्या कोणीही उद्योगपती पक्ष आणि आमदार विकत घेतील आणि मुख्यमंत्री, पंतप्रधान होतील, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री […]