Maharashtra Political Crisis: राज्यपालांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात उलथापालथ होणार? 10 मुद्दे

CJI Dhananjaya Y. Chandrachud: नवी दिल्ली: राज्यातील सत्तासंघर्षाचं (Maharashtra political crisis) संपूर्ण प्रकरण साधारण 8 महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरू आहे. आता हे प्रकरण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलं असून लवकरच याबाबत निर्णयही येऊ शकतो. अशातच आता सर्वोच्च न्यायालय प्रत्येक युक्तिवादातील महत्त्वाचे मुद्दे अगदी चोखपणे तपासून पाहत आहेत. त्यामुळेच सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्यासह संपूर्ण […]

Read More

MESMA Act: संपकरी कर्मचाऱ्यांविरोधातील सरकारचं शस्त्र, काय आहे मेस्मा कायदा?

What is MESMA Act ? : राज्यात शेतकरी आणि शासकीय निमशासकीय कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. जुनी पेन्शन योजनेच्या (old pension scheme) मागणीसाठी राज्य सरकारी (State Govt) आणि निमशासकीय कर्मचारी (Semi-Government Employees) आक्रमक झाले आहेत. राज्यात कर्मचारी संपावर गेले असून, राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना मेस्मा कायद्यानुसार (MESMA Act) कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारने (Maharashtra […]

Read More

Sanjay Raut: ”मी त्यांना चोरमंडळ म्हटलं…”, राऊतांच स्पष्टीकरण

sanjay Raut face privilege after controversial statement : कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर हक्कभंगाची (Privilege Motion) कारवाई करण्याची मागणी भाजप-शिवसेनेने केली होती. यासाठी समीतीही गठित करण्यात आली आहे. त्यामुळे राजकारण चांगलच तापलं आहे. त्यात आता संजय राऊत यांनी ‘चोरमंडळ’ विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना संजय […]

Read More

Maharashtra Political Crisis : ठाकरेंच्या राजीनाम्यामुळे घमासान; पुन्हा पुढची तारीख

हरिष साळवे यांचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने पुढील तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होळीच्या सुट्टीनंतर सुरुच राहणार आहे. आता मंगळवारी पुढील सुनावणी होणार आहे. अजून दोन दिवस ही सुनावणी चालणार आहे. त्यादरम्यान शिवसेना आणि ठाकरे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत. सर्व घटना घडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतरच सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे […]

Read More

सत्तासंघर्ष: सरन्यायाधीशांच्या एका प्रश्नाने शिंदेचं वाढलं टेन्शन; सरकारच धोक्यात?

Maharashtra Political Crisis arguments: नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) पेच अद्यापही कायम आहे. हा पेच सोडविण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) वेगवेगळ्या प्रकारे युक्तिवाद केला जात आहे. मात्र, असं असलं तरीही आजच्या (28 फेब्रुवारी) सुनावणीत सरन्यायाधीशांनी (CJI) विचारलेल्या प्रश्नाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचं टेन्शन फारच वाढण्याची शक्यता आहे. […]

Read More

Thackeray यांच्या बहुमताची सरन्यायाधीशांनी स्वत: केली आकडेमोड, कोर्टात काय लागणार निकाल?

Chief Justice Chandrachud himself calculated how much majority Thackeray: नवी दिल्ली: सत्तासंघर्षाच्या सुनावणीच्या तिसऱ्या दिवशी विधीमंडळात ठाकरे गटाकडून (Thackeray Group) युक्तिवाद सुरू असताना त्या 39 आमदारांनी बहुमतावेळी मतदानच केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई कशी करणार? असा सवाल सरन्यायाधीशांनी (CJI) केला. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapail Sibal) यांनी त्यांच्या युक्तिवादात बहुमताचा मुद्दा काढला त्यावेळी कोर्टात […]

Read More

Maharashtra Political Crisis: ब्रेकनंतर झालेल्या सुनावणीतील 10 महत्त्वाचे मुद्दे

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी तीन दिवस पार पडल्यानंतर आता उर्वरित सुनावणी 28 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पाहा आजच्या सुनावणीत अभिषेक मनू सिंघवींनी मांडलेले दहा महत्त्वाचे मुद्दे आमदारांची कृती पाहता त्यांना अपात्र ठरवायला हवं – सिंघवी अध्यक्ष,मुख्यमंत्री निवडीवेळी व्हीपचं उल्लंघन करण्यात आलं – सिंघवी बैठकीला आमदारांनी हजर न राहणं हे व्हीपचं उल्लंघनच आहे – सिंघवी तुम्हांला कितीही […]

Read More

Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टातील 12 मुद्दे ठरवणार ठाकरेंचं भवितव्य!

Supreme Court Hearing On Maharashtra Political Crisis। kapil sibal Arguments। constitutional bench of supreme court : ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आज संपला. मंगळवारी दिवसभर आणि बुधवारी दुपारपर्यंत कपिल सिब्बल अनेक मुद्द्यांकडे सुप्रीम कोर्टाचं लक्ष वेधलं. सिब्बल यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला विचारणा केली की, आम्ही कोणत्या मुद्द्यांवर निर्णय घ्यायला, […]

Read More

Maharashtra Political Crisis: बंडखोरी ते सेनेचा ताबा, शिंदेंनी कशी केली मात?

Maharashtra Political Crisis Chronology: मुंबई: राज्याच्या राजकारणात जून 2022 एक मोठी घडामोड घडली होती. ज्याचे परिणाम आजही महाराष्ट्रात (Maharashtra) पाहायला मिळत आहे. जून महिन्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) सुमारे 40 आमदारांसह महाराष्ट्रातून थेट सुरतमध्ये (Surat) जात उद्धव ठाकरेंविरोधात (Uddhav Thackeray) बंड पुकारलं. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप झाला. तेव्हापासून आजपर्यंत शिंदे […]

Read More

Maharashtra Crisis: ठाकरे की शिंदे… सुप्रीम कोर्टात कुणाला बसणार धक्का?

Maharashtra Political Crisis Supreme Court Decision: नवी दिल्ली: राज्यात झालेल्या सत्ता उलथापालथीत कळीचा मुद्दा ठरलेल्या नबाम रेबिया निकाल प्रकरण फेरविचार करण्यासाठी 7 सदस्यीय घटनापीठाकडे पाठवण्याच्या मागणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे 5 सदस्यीय घटनापीठ आज निर्णय देणार आहे. शिंदे गटाने सुरुवातीलाच नबाम रेबिया प्रकरणाचा हवाला देत विधानसभा उपाध्यक्षांच्या कारवाईला विरोध केला होता. मात्र, आता शिंदे गटाने भूमिका बदलली […]

Read More