ईडीच्या चार्जशीटमध्ये शरद पवारांचा उल्लेख करण्यामागचं कारण आहे तरी काय?

संजय राऊत अटक असलेल्या पत्राचाळ प्रकरणाचं चार्जशीट ईडीने सोमवारी दाखल केलं. या चार्जशीटमध्ये काही मोठ्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे याची चर्चा जोरात सुरु आहे. या चार्जशीटमध्ये प्रामुख्याने 2006 सालचे तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री यांचा उल्लेख आहे. त्यावेळी युपीएचं सरकार होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री होते. त्यामुळे आता याप्रकरणी शरद […]

Read More

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शरद पवारांची चौकशी करा, भाजपची सरकारकडे मागणी

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शरद पवारांची चौकशी करा अशी मागणी करण्यात आली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने जे आरोपपत्र दाखल केलं आहे त्या आरोपपत्रात माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे. त्यामुळे आता राजकारण चांगलंच रंगताना दिसतं आहे. शरद पवारांचं नाव संजय राऊत यांच्या चार्जशीटमध्ये समोर आल्यानंतर आता भाजपने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना […]

Read More

पत्राचाळ घोटाळ्याला नवं वळण, संजय राऊतांच्या चार्जशीटमध्ये ईडीने केला शरद पवारांचा उल्लेख

पत्राचाळ घोटाळा प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. याचं कारण आहे ईडीने फाईल केलेली चार्जशीट. ईडीने फाईल केलेल्या संजय राऊत यांच्या चार्जशीटमध्ये शरद पवारांचं नाव आलं आहे. त्यामुळे पत्राचाळ घोटाळा प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. २००६-०७ मिटिंगचा काय संदर्भ आहे? २००६-०७ च्या दरम्यान संजय राऊत यांनी काही मिटिंग अटेंड केल्या होत्या. त्यातली एक बैठक तेव्हा केंद्रीय […]

Read More

पत्राचाळ संजय राऊत सुरूवातीपासून सहभागी, ईडीचा आरोपपत्रात दावा

शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. कारण ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यात सुरूवातीपासून सहभागी असल्याचा दावा करण्यात आला आहे. ईडीने आरोपपत्रात हे म्हटलं आहे की पत्राचाळ प्रकरणात राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि प्रवीण राऊत यांनी संगनमताने मनी लाँड्रीग केलं आहे. यामध्ये प्रवीण राऊत संजय राऊत यांच्या […]

Read More

पत्रा चाळ भाजपच्या टार्गेटवर, शरद पवारांचं उत्तर

गोरेगावमधील पत्राचाळ येथे नवीन इमारत बांधण्यासाठीच्या कामाचा प्रारंभ आज करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यांनी यावेळी पत्राचाळीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिलं

Read More

पत्रा चाळीचं भूमिपूजन, उद्धव ठाकरेंनी चाळीच्या रहिवाशांना घातली ‘ही’ अट

मुंबई: गेली अनेक वर्ष रखडलेला मुंबईच्या उपनगरातील पत्रावाला चाळ प्रकल्प अखेर आता मार्गी लागला आहे. कारण आता राज्य शासन म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी इमारतींचं पुर्ननिर्माण करणार आहे. याचाच भूमिपूजन सोहळा आज (22 फेब्रुवारी) पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन या […]

Read More