Bhaskar Jadhav यांनी Rahul Narvekar यांना कोणता सल्ला दिला?
राहुल नार्वेकरांना पक्ष बदलण्याचा छंद आहे असा आरोप संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी राहुल नार्वेकरांना सल्ला दिला.
राहुल नार्वेकरांना पक्ष बदलण्याचा छंद आहे असा आरोप संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर केला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी राहुल नार्वेकरांना सल्ला दिला.
विधानसभेचे अध्यक्ष आणि भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांचे नाव सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय सध्या नार्वेकरांच्या कोर्टात आहे. जाणून घेऊया त्यांच्या पक्षांतराबद्दल…
राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या 54 आमदारांचा निर्णय घेऊ असं म्हणत अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाच्या आमदारांवरही अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे संकेत दिले. त्यावरून संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली.
Sanjay raut reaction on maharashtra political dispute :महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्ट 11 मे रोजी निकाल देणार आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. या निकालावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत आता कधीही निर्णय येऊ शकतो. अशावेळी राहुल नार्वेकर आणि किरेन रिजिजू यांची जी भेट झाली त्याबाबत आता राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
breach of privilege motion against Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध आणण्यात आला असून, हक्कभंग समितीला राऊतांनी दिलेल्या खुलाशावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर टिप्पणी केली आहे. त्यामुळे संजय राऊतांच्या खासदारकीच धोक्यात येण्याची शक्यता आहे.
नागपूर : हिवाळी अधिवेशनात गुरुवारी एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) आमदार आणि प्रतोद सुनिल प्रभू, काँग्रेस आमदार सुनिल केदार, सुरेश वरपुडकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांच्यावतीने हा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्याबाबतचे पत्र विधानसभा सचिवांना […]
नागपूर: राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा उद्या (शुक्रवारी) अखेरचा दिवस आहे. हे अधिवेशन संपत आले असतानाच महाविकास आघाडीच्या गोटात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. गुरुवारी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित काँग्रेसच्या ऑफिसमध्ये झालेल्या […]
आजपासून महाराष्ट्र विधी मंडळात अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. 2019 सालच्या निवडणुकानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांनी मिळून महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. त्यादरम्यान भाजप अडीच वर्ष विरोधी बाकावर बसलं होतं. मात्र, शिंदेंच्या बंडानंतर शिंदे गट आणि भाजपने मिळून सरकार स्थापन केले. त्यानंतर हे पहिलेच अधिवेशन आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जे सत्ताधारी […]
१७ ऑगस्टपासून महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं आहे. हे अधिवेशन जसं विरोधकांसाठी महत्त्वाचं आहे तसंच सरकारसाठीही महत्त्वाचं असणार आहे. कारण सरकार स्थापन झाल्यापासून हे पहिलं अधिवेशन आहे. त्यात शिवसेना दुभंगली असून शिंदे गट म्हणजेच सत्तेत असणारा गट आम्हीच खरी शिवसेना आहोत असं म्हणतो आहे. त्यांच्यासोबत ४० आमदारांचं बळ आहे. तर दुसरीकडे आहे ठाकरे गट […]