Savarkar row : सावरकर वादावर सत्यजीत तांबेंचं मोठं विधान, राहुल गांधींबाबत म्हणाले…

Santyajeet Tambe reaction on Savarkar Row : सावरकरांवर बोलणं ही अनावश्यक गोष्ट होती. त्याचं स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आहे. प्रत्येकवेळी त्यांना माफीवीर म्हणणं किंवा माफी मागण्याच कनेक्शन जोडणं हे अनावश्यक होतं,अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

Read More