Savarkar row : सावरकर वादावर सत्यजीत तांबेंचं मोठं विधान, राहुल गांधींबाबत म्हणाले…
Santyajeet Tambe reaction on Savarkar Row : सावरकरांवर बोलणं ही अनावश्यक गोष्ट होती. त्याचं स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान आहे. प्रत्येकवेळी त्यांना माफीवीर म्हणणं किंवा माफी मागण्याच कनेक्शन जोडणं हे अनावश्यक होतं,अशी प्रतिक्रिया सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.