‘CM ना हजर राहता येत नाही?’, अजितदादांचा पारा चढला; फडणवीस म्हणाले..

Ajit Pawar Angry: नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) दररोज नवनव्या मुद्द्यावरुन विरोधक सरकारला घेरत आहे. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) अनुपस्थितीवरच प्रश्न उपस्थित करत प्रचंड संताप व्यक्त केला. त्याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना देखील चुचकारलं. ज्यावर देवेंद्र फडणवीस […]

Read More

हिवाळी अधिवेशन: अजितदादा भडकले, CM शिंदेंचा हल्ला; पाहा अधिवेशनात काय घडलं

Winter Session Maharashtra: नागपूर: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Maharashtra Legislative Assembly Winter Session) तब्बल दोन वर्षांनंतर नागपूरमध्ये होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावरच काही मुद्द्यांनी डोकं वर काढल्यानं सरकारला खिंडीत पकडण्याची विरोधकांना आयती संधी मिळाली आहे. सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी इरादे स्पष्ट केले असून, अधिवेशनात सरकारला घेरण्यासंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकही होणार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस […]

Read More

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीचं सरकार बेईमानीचं, आमचं सरकार जनतेचं सरकार

राज्याचं अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होतं आहे. आम्ही विरोधकांना चहापानासाठी बोलावलं होतं. मात्र त्यांनी प्रथमेप्रमाणे सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला आहे. विरोधकांनी आम्हाला सात पानी पत्र दिलं आहे त्यातली चार पानं आम्ही दिलेल्या पत्रातलीच आहेत. त्यांना हा विसर पडला असेल की दीड महिन्यापूर्वीपर्यंत आपण सत्तेत होतो असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं […]

Read More

विधानसभा: ‘तो चावून येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव’, नितेश राणेंच्या वक्तव्यावर भास्कर जाधव प्रचंड संतापले!

मुंबई: भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून म्यॉव म्यॉव आवाज काढून टिंगल केली होती. ज्यामुळे आज (27 डिसेंबर) शिवसेनेचे आमदार आणि नेते सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. यावेळी भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्रा घेत नितेश राणेंना निलंबित करण्याची माणगी केली. एवढंच नव्हे तर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांवर […]

Read More

Monsoon Session : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना राज्य सरकारकडून आव्हान

महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना राज्य सरकारने आव्हान दिलं आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं हित लक्षात न घेता हे काळे कायदे आणले आहेत अशी टीका कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली. दादा भुसे यांनी याबाबत सविस्तर भूमिका मांडली. केंद्र सरकारने तीन अधिनियम संसदेत पारित केले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शेतकरी […]

Read More