Photo Credit; instagram

नाश्त्यात 'या' 5 गोष्टी कधीही खाऊ नका, होतील मोठे तोटे

Photo Credit; instagram

नाश्ता हा दिवसाचा सर्वात महत्वाचा आहार मानला जातो. तो चयापचयला सक्रिय करतो उर्जा तयार होते.

Photo Credit; instagram

नाश्त्यात काही चुकीच्या गोष्टी खाल्ल्या तर त्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान करू शकतात.

Photo Credit; instagram

फळं किंवा केळी खाऊ नका. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. रिकाम्या पोटी घेतल्यास रक्तातील साखर वेगाने वाढते.

Photo Credit; instagram

नाश्त्यामध्ये फळं खात असाल, तर त्याबरोबर फायबर किंवा प्रथिनं असलेले अन्न घ्या.

Photo Credit; instagram

सकाळी तळलेले किंवा मसालेदार अन्न खाल्ल्यानं आम्लता, गॅस आणि पोटफुगी होऊ शकते. 

Photo Credit; instagram

हलक्या भाज्या, उपमा, पोहे खाऊन दिवसाची सुरुवात करा. त्याने शरीराला त्रास होत नाही.

Photo Credit; instagram

मिठाई किंवा बिस्किट सारखे प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ नका. त्यात रिफाइंड साखर आणि ट्रान्स फॅट असतं.

Photo Credit; instagram

काहीही न खाता फक्त कॉफी किंवा चहा पिऊ नका. रिकाम्या पोटी कॅफिन घेतल्याने आम्ल वाढतं.

Photo Credit; instagram

रेफ्रिजरेटेड दूध, ज्यूस, कोल्ड्रिंक्स यासारख्या थंड पदार्थांचे सेवन करू नका. थंड अन्नामुळे पचनक्रिया मंदावते.

पुढील वेब स्टोरी

यूरिक अॅसिड वाढतंय? मग, 'या' पदार्थांपासून दूरच राहा..

इथे क्लिक करा