Photo Credit; instagram
नाश्त्यात 'या' 5 गोष्टी कधीही खाऊ नका, होतील मोठे तोटे
Photo Credit; instagram
नाश्ता हा दिवसाचा सर्वात महत्वाचा आहार मानला जातो. तो चयापचयला सक्रिय करतो उर्जा तयार होते.
Photo Credit; instagram
नाश्त्यात काही चुकीच्या गोष्टी खाल्ल्या तर त्या शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान करू शकतात.
Photo Credit; instagram
फळं किंवा केळी खाऊ नका. फळांमध्ये नैसर्गिक साखर असते. रिकाम्या पोटी घेतल्यास रक्तातील साखर वेगाने वाढते.
Photo Credit; instagram
नाश्त्यामध्ये फळं खात असाल, तर त्याबरोबर फायबर किंवा प्रथिनं असलेले अन्न घ्या.
Photo Credit; instagram
सकाळी तळलेले किंवा मसालेदार अन्न खाल्ल्यानं आम्लता, गॅस आणि पोटफुगी होऊ शकते.
Photo Credit; instagram
हलक्या भाज्या, उपमा, पोहे खाऊन दिवसाची सुरुवात करा. त्याने शरीराला त्रास होत नाही.
Photo Credit; instagram
मिठाई किंवा बिस्किट सारखे प्रक्रिया केलेले पदार्थ खाऊ नका. त्यात रिफाइंड साखर आणि ट्रान्स फॅट असतं.
Photo Credit; instagram
काहीही न खाता फक्त कॉफी किंवा चहा पिऊ नका. रिकाम्या पोटी कॅफिन घेतल्याने आम्ल वाढतं.
Photo Credit; instagram
रेफ्रिजरेटेड दूध, ज्यूस, कोल्ड्रिंक्स यासारख्या थंड पदार्थांचे सेवन करू नका. थंड अन्नामुळे पचनक्रिया मंदावते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
यूरिक अॅसिड वाढतंय? मग, 'या' पदार्थांपासून दूरच राहा..
इथे क्लिक करा
Related Stories
पोटाचे टायर्स होतील गायब; फक्त 'हे' ड्रिंक्स घ्या
यूरिक Acid वाढलं की होतो प्रचंड त्रास, 'यापासून' दूर राहिल्यावर मिळतो आराम!
सकाळी उठल्यानंतर किती पाणी प्यावं?
Health : लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'या' गोष्टी खा...