Photo Credit; instagram
कडक ऊन, उष्माघाताचा धोका, हे फळं खा, थंड राहा...
Photo Credit; instagram
उष्माघात टाळणं आणि शरीर थंड ठेवणं खूप महत्वाचे आहे. ताजी आणि पाणीदार फळं फायदेशीर ठरतात.
Photo Credit; instagram
ही फळं तुम्हाला फक्त ताजंतवानं ठेवत नाहीत, तर उष्माघातापासून संरक्षण देखील करतात.
Photo Credit; instagram
टरबूजमध्ये सुमारे 90% पाणी असतं. ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि उष्माघातापासून संरक्षण करण्यास मदत करतं.
Photo Credit; instagram
टरबूज फक्त चवदारच नाही तर त्यात भरपूर पाणी आणि जीवनसत्त्वे अ, क असतात. ते शरीराला थंड करतात.
Photo Credit; instagram
नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण जास्त असतं. त्याने शरीर थंड आणि हायड्रेट राहतं.
Photo Credit; instagram
पपईमध्ये पाणी,अँटीऑक्सिडंट्स असतात. ते शरीराला थंड ठेवतात, पचनसंस्था देखील मजबूत करतात.
Photo Credit; instagram
आंब्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि पाणी असतं. शरीर थंड करतं आणि उष्माघातापासून संरक्षण करतं.
Photo Credit; instagram
संत्रा फक्त उष्माघातापासून संरक्षण करत नाही तर त्यात असलेले व्हिटॅमिन सी शरीराला ताजेतवानं आणि हायड्रेटेड ठेवतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
इथे क्लिक करा
Related Stories
सावधान! मुंबईची झाली तुंबई..माटूंगा रेल्वे ट्रॅकला तलावाचं स्वरुप, फोटो पाहून हादरूनच जाल
सूप प्यायल्याने 7 दिवसातच कमी होतं वजन? डॉक्टरांनी सांगितलं की...
लहान बाळांची 'ही' सवय वेट लॉससाठी फायदेशीर!
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे