Photo Credit; instagram
कडक ऊन, उष्माघाताचा धोका, हे फळं खा, थंड राहा...
Photo Credit; instagram
उष्माघात टाळणं आणि शरीर थंड ठेवणं खूप महत्वाचे आहे. ताजी आणि पाणीदार फळं फायदेशीर ठरतात.
Photo Credit; instagram
ही फळं तुम्हाला फक्त ताजंतवानं ठेवत नाहीत, तर उष्माघातापासून संरक्षण देखील करतात.
Photo Credit; instagram
टरबूजमध्ये सुमारे 90% पाणी असतं. ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि उष्माघातापासून संरक्षण करण्यास मदत करतं.
Photo Credit; instagram
टरबूज फक्त चवदारच नाही तर त्यात भरपूर पाणी आणि जीवनसत्त्वे अ, क असतात. ते शरीराला थंड करतात.
Photo Credit; instagram
नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण जास्त असतं. त्याने शरीर थंड आणि हायड्रेट राहतं.
Photo Credit; instagram
पपईमध्ये पाणी,अँटीऑक्सिडंट्स असतात. ते शरीराला थंड ठेवतात, पचनसंस्था देखील मजबूत करतात.
Photo Credit; instagram
आंब्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि पाणी असतं. शरीर थंड करतं आणि उष्माघातापासून संरक्षण करतं.
Photo Credit; instagram
संत्रा फक्त उष्माघातापासून संरक्षण करत नाही तर त्यात असलेले व्हिटॅमिन सी शरीराला ताजेतवानं आणि हायड्रेटेड ठेवतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा
इथे क्लिक करा
Related Stories
डायबिटीज रुग्णांसाठी रामबाण उपाय! 'या' फळांचा डाएटमध्ये आताच करा समावेश
काकडी सालीसोबत खावी की साल सोलून, काय असतं फायदेशीर?
पोटाची चरबी आइस्क्रीमसारखी वितळेल; फक्त 'हे' पदार्थ खा
Health : रोज खारीक खाल्ले तर काय होतं फायदे होतील? वाचा...