Photo Credit; instagram
पावसाळ्यात केस गळती का वाढते? काय आहेत कारणं?
Photo Credit; instagram
पावसाळ्यात अनेकांना आनंद मिळतो. पण केसांसाठी हा एक आव्हानात्मक काळ असू शकतो.
Photo Credit; instagram
वाढत्या आर्द्रतेमुळे, पाऊस आणि टाळूची काळजी न घेतल्यामुळे, पावसाळ्यात केस गळती ही एक सामान्य समस्या बनते.
Photo Credit; instagram
पावसाळ्यात केस का गळतात हे जाणून घेणं महत्वाचे आहे. त्यानंतरच तुम्हाला योग्य काळजी घेता येईल.
Photo Credit; instagram
बुरशीजन्य संसर्ग: पावसाळ्यात हवेत जास्त आर्द्रता असते, ज्यामुळे टाळूवर बुरशी आणि बॅक्टेरिया वेगाने वाढू शकतात.
Photo Credit; instagram
तेल आणि घाम : पाऊस, आर्द्रतेमुळे टाळूवर तेल, घाम साचतो, ज्यामुळे छिद्रे बंद होतात आणि केस कमकुवत होतात.
Photo Credit; instagram
सूर्यप्रकाश : पावसाळ्यात कमी सूर्यप्रकाशामुळे केसांच्या वाढीसाठी आवश्यक व्हिटॅमिन 'डी'ची पातळी कमी होते.
Photo Credit; instagram
हवामान बदल: हवामानातील बदल आणि आर्द्रतेमुळे शरीरात ताण वाढू शकतो, ज्यामुळे केस गळती वाढते.
Photo Credit; instagram
धूळ आणि घाण : पावसाळ्यात केसांमध्ये धूळ आणि प्रदूषण साचते, ज्यामुळे केस कमकुवत होतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी 'हा' पदार्थ वरदान... कसं कराल सेवन?
इथे क्लिक करा
Related Stories
तुम्ही वयाच्या चाळीशीत पोहोचलाय? 'हे' 3 व्हिटॅमिन्स नक्की घ्या
महिलांनो! सावध व्हा... 'या' आजारांचा धोका जास्त
झोपताना डोक्याखाली उशी घेता?...मात्र हे कितपत योग्य?
मांड्यांची चरबी गंभीर आजाराचं लक्षण? जाणून घ्या, तज्ज्ञांचं मत