Photo Credit; instagram

पावसाळ्यात केस गळती का वाढते? काय आहेत कारणं?

Photo Credit; instagram

पावसाळ्यात अनेकांना आनंद मिळतो. पण केसांसाठी हा एक आव्हानात्मक काळ असू शकतो.

Photo Credit; instagram

वाढत्या आर्द्रतेमुळे, पाऊस आणि टाळूची काळजी न घेतल्यामुळे, पावसाळ्यात केस गळती ही एक सामान्य समस्या बनते.

Photo Credit; instagram

पावसाळ्यात केस का गळतात हे जाणून घेणं महत्वाचे आहे. त्यानंतरच तुम्हाला योग्य काळजी घेता येईल.

Photo Credit; instagram

बुरशीजन्य संसर्ग: पावसाळ्यात हवेत जास्त आर्द्रता असते, ज्यामुळे टाळूवर बुरशी आणि बॅक्टेरिया वेगाने वाढू शकतात.

Photo Credit; instagram

तेल आणि घाम : पाऊस, आर्द्रतेमुळे टाळूवर तेल, घाम साचतो, ज्यामुळे छिद्रे बंद होतात आणि केस कमकुवत होतात.

Photo Credit; instagram

सूर्यप्रकाश : पावसाळ्यात कमी सूर्यप्रकाशामुळे केसांच्या वाढीसाठी आवश्यक व्हिटॅमिन 'डी'ची पातळी कमी होते.

Photo Credit; instagram

हवामान बदल: हवामानातील बदल आणि आर्द्रतेमुळे शरीरात ताण वाढू शकतो, ज्यामुळे केस गळती वाढते.

Photo Credit; instagram

धूळ आणि घाण : पावसाळ्यात केसांमध्ये धूळ आणि प्रदूषण साचते, ज्यामुळे केस कमकुवत होतात.

पुढील वेब स्टोरी

हाय कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांसाठी 'हा' पदार्थ वरदान... कसं कराल सेवन?

इथे क्लिक करा