Photo Credit; instagram
स्वतःच्या रीस्कवर 'या' 5 पदार्थांसोबत पाणी प्या! होतील वाईट परिणाम
Photo Credit; instagram
पाणी न पिता जेवणंच होत नाही, अशी अनेकजण असतात. मात्र, काही पदार्थ खाताना पाणी पिणं त्रासदायक ठरू शकतं.
Photo Credit; instagram
'त्या' 5 पदार्थांबद्दल जाणून घेऊयात, ज्याच्यासोबत पाणी पिणं आरोग्यासाठी घातक आहे.
Photo Credit; instagram
केळीमध्ये विरघळणारे फायबर असते.मात्र, त्यासोबत पाणी प्यायल्यानं पोटातील जठरासंबंधी रस पातळ होतात.
Photo Credit; instagram
त्यामुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे केळी खाताना किंवा खाऊन झाल्यावर पाणी पिऊ नका.
Photo Credit; instagram
संत्री, द्राक्षे आणि लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळं आधीच रसाळ असतात आणि त्यात भरपूर पाणी असतं.
Photo Credit; instagram
ही फळे पाण्यासोबत खाल्ल्याने किंवा त्यांच्या नंतर लगेच पाणी पिल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
दही या दुग्धजन्य पदार्थात प्रोबायोटिक्स असतात. ते आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Photo Credit; instagram
दही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्यानं हे प्रोबायोटिक्स बाहेर पडू शकतात आणि त्यांची प्रभावीता कमी होऊ शकते.
Photo Credit; instagram
मिरची किंवा गरम सॉससारख्या पदार्थांसोबत पाणी प्यायल्यानं अस्वस्थ वाटू शकतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पाठमोरी उभी राहिली अन्... जान्हवीने फ्लाँट केले Curves!
इथे क्लिक करा
Related Stories
38 किलो कमी करून कशी बनवली हॉट फिगर? 51 वर्षाच्या महिलेचा खास लूक!
नारळाचं दूध प्या, शरीर आतून होईल मजबूत! वाचा फायदे...
फक्त 'या' 5 चूका अन्... कधीच कमी होणार नाही वजन
'या' 6 लोकांसाठी दररोज काजूचं सेवन ठरेल वरदान