Photo Credit; instagram

स्वतःच्या रीस्कवर 'या' 5 पदार्थांसोबत पाणी प्या! होतील वाईट परिणाम

Photo Credit; instagram

पाणी न पिता जेवणंच होत नाही, अशी अनेकजण असतात. मात्र, काही पदार्थ खाताना पाणी पिणं त्रासदायक ठरू शकतं.

Photo Credit; instagram

'त्या' 5 पदार्थांबद्दल जाणून घेऊयात, ज्याच्यासोबत पाणी पिणं आरोग्यासाठी घातक आहे.

Photo Credit; instagram

केळीमध्ये विरघळणारे फायबर असते.मात्र, त्यासोबत पाणी प्यायल्यानं पोटातील जठरासंबंधी रस पातळ होतात.

Photo Credit; instagram

त्यामुळे पचनक्रिया मंदावते. त्यामुळे केळी खाताना किंवा खाऊन झाल्यावर पाणी पिऊ नका.

Photo Credit; instagram

संत्री, द्राक्षे आणि लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळं आधीच रसाळ असतात आणि त्यात भरपूर पाणी असतं.

Photo Credit; instagram

ही फळे पाण्यासोबत खाल्ल्याने किंवा त्यांच्या नंतर लगेच पाणी पिल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

दही या दुग्धजन्य पदार्थात प्रोबायोटिक्स असतात. ते आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

Photo Credit; instagram

दही खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिल्यानं हे प्रोबायोटिक्स बाहेर पडू शकतात आणि त्यांची प्रभावीता कमी होऊ शकते.

Photo Credit; instagram

मिरची किंवा गरम सॉससारख्या पदार्थांसोबत पाणी प्यायल्यानं अस्वस्थ वाटू शकतं.

पुढील वेब स्टोरी

पाठमोरी उभी राहिली अन्... जान्हवीने फ्लाँट केले Curves!

इथे क्लिक करा