चाणक्य म्हणतात ..तर तुमचा मृत्यू ठरलेला, कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी?
Photo Credit; instagram
काही बाबींपासून दूर राहणं व्यक्तीसाठी चांगलं असल्याचं सांगितलं जातं. या गोष्टींमुळे त्याच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो.
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जी व्यक्ती 'या' 3 गोष्टींशी जवळीक साधते, तिला स्वत:चा जीव सुद्धा गमवावा लागू शकतो.
Photo Credit; instagram
साप मोठा असो वा लहान, माणसाने त्याच्यापासून नेहमीच अंतर राखले पाहिजे, असं आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे.
Photo Credit; instagram
अगदी लहान साप देखील त्याच्या विषाने माणसाला मारू शकत असल्याचं चाणक्य नितीशास्त्रात सांगितलं गेलं आहे.
Photo Credit; instagram
चाणक्य यांच्या मते, माणसाने नेहमी आगीपासून दूर राहिलं पाहिजे. आगीपासून दूर राहणं व्यक्तीसाठी चांगलं असतं.
Photo Credit; instagram
आगीच्या जवळ जाणं माणसासाठी घातक असल्याचं आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे. यामुळे व्यक्तीचा जीव सुद्धा जाऊ शकतो.
Photo Credit; instagram
तसेच, व्यक्तीने खोल पाण्यात जाण्यापासून सावध राहिलं पाहिजे, असं सुद्धा चाणक्य शास्त्रात सांगितलं गेलं आहे. खोल पाणी माणसाच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरू शकतं.
Photo Credit; instagram
त्यामुळे समुद्र, नदी आणि तलाव असलेल्या ठिकाणी लक्षपूर्वक गेलं पाहिजे. जास्त खोल पाण्यात जाण्यापासून वाचलं पाहिजे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
ही राणी नव्हे कैदाशीण.. कुटुंबातील लोकांसोबत नको ते करायची!