Photo Credit; instagram

तुळशीचं पान तोडणं ब्रम्हहत्येचं पाप? प्रेमानंद महाराजांनी काय सांगितलंय?

Photo Credit; instagram

हिंदू धर्मात तुळशीचं पान अत्यंत महत्त्वाचं असल्याचं सांगितलं गेलं आहे. धार्मिक स्वरूपात तुळशीचं पान पवित्र मानलं गेलं आहे.

Photo Credit; instagram

अंगणात तुळशीचं रोप लावल्याने घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता येते. त्याचप्रमाणे वाईट विचारांना आळा घालून नकारात्मकता दूर होते.

Photo Credit; instagram

मात्र, तुळशीचं पान तोडल्याने ब्रम्हहत्येचं पाप लागत असल्याचं महाराजांनी सांगितलं आहे. प्रेमानंद महाराजांनी त्यांच्या प्रवचनात तुळशीचं पान तोडणं अशुभ असल्याचं सांगितलं आहे.

Photo Credit; instagram

प्रेमानंद महाराजांच्या म्हणण्यानुसार, द्वादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडणं हा मोठा अपराध असतो. असं करणं अशुभ मानलं जातं.

Photo Credit; instagram

यादिवशी तुळशीच्या रोपाला स्पर्शदेखील करणं अशुभ असल्याचं महाराजांनी सांगितलं आहे. यादिवशी तुळशीच्या लांबूनच पाया पडा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Photo Credit; instagram

ते म्हणाले, "द्वादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडणे हे अजिबात योग्य नसल्याचं महापुरुषांनी सांगितलं आहे."

Photo Credit; instagram

जर कोणी द्वादशीच्या दिवशी तुळशीचं पान तोडलं तर तो ब्राह्मण हत्येचे पाप करतो. या दिवशी खूप काळजीपूर्वक राहावे लागते.

पुढील वेब स्टोरी

केस गळतायेत? हा रामबाण घरघुती उपाय माहितीये का?

इथे क्लिक करा