Photo Credit; instagram

सकाळी आंघोळ करण्याआधी करा एक काम; होईल तुमची प्रचंड भरभराट

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यांच्या कुंडलीत नऊ ग्रहांशी संबंधित काही दोष असले तर त्यांच्यावर देवी-देवतांची कृपा राहत नाही. यामुळेच अशा व्यक्तींना त्यांच्या कार्यांमध्ये यश मिळत नाही.

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रानुसार, ज्यांच्या कुंडलीत नऊ ग्रहांशी संबंधित काही दोष असले तर त्यांच्यावर देवी-देवतांची कृपा राहत नाही. यामुळेच अशा व्यक्तींना त्यांच्या कार्यांमध्ये यश मिळत नाही.

Photo Credit; instagram

सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी 'ब्रह्मा मुरारिस्त्रिपुरान्तकारी भानुः शशी भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्रः शनिराहुकेतवः कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्' या मंत्राचा जप करा.

Photo Credit; instagram

या मंत्राचा अर्थ असा आहे की ब्रह्मा, विष्णू, शिव, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू या सर्वांनी माझी सकाळ शुभ करावी.

Photo Credit; instagram

सकाळी उठल्यानंतर या मंत्राचा जप केल्याने सगळ्या देवी-देवता आणि नऊ ग्रहांची आपल्यावर कृपा राहील.

Photo Credit; instagram

या मंत्राचा जप केल्याने दिवसभर सकारात्मक ऊर्जा राहते आणि नकारात्मक विचार दूर होण्यास मदत मिळते.

Photo Credit; instagram

तसेच, कुंडलीमधील ग्रहांचे दोष दूर होतात आणि ग्रह अनुकूल असल्यामुळे कार्यांमध्ये यश मिळतं.

Photo Credit; instagram

यासोबतच, व्यक्तीला ब्रम्ह मुहूर्त म्हणजेच सूर्योदयाच्या आधी उठलं पाहिजे. जी व्यक्ती सकाळी खूप उशीरा उठते, तिला आयुष्यात दुर्देवाचा सामना करावा लागतो.

पुढील वेब स्टोरी

हे आहेत नाव बदलणारे सेलिब्रिटी, खरी नावं पाहून तुम्हालाही...

इथे क्लिक करा