Photo Credit; instagram

जेवल्यानंतर ताटातच हात धुता? बघा तुम्ही केवढी मोठी चूक करता!

Photo Credit; instagram

भारतीय परंपरेनुसार जेवल्यानंतर ताटातच हात धुणं, ही एक वाईट सवय मानली जाते.

Photo Credit; instagram

ताटात हात धुतल्याने उष्ट्या पदार्थाची घाण आणि चिकटपणा ताटातच पसरतो. यामुळे ताट नीट स्वच्छ होत नाही आणि बॅक्टेरिया जमा होऊ शकतात.

Photo Credit; instagram

ताटात हात धुतल्याने उष्टं ताट आणखी घाण होतं. यामुळे ताट स्वच्छ करणं अवघड होऊन बसतं.

Photo Credit; instagram

धार्मिक मान्यतेनुसार, जेवणाला देवाचा प्रसाद मानलं जातं. अशात, त्याच जेवणाच्या ताटात हात धुतल्याने अशुद्धता पसरते.

Photo Credit; instagram

वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, जेवल्यानंतर त्याच ताटात हात धुतल्याने अन्नपूर्णा देवी नाराज होते, असं सांगितलं जातं. असं केल्याने काही आजार देखील जडू शकतात.

Photo Credit; instagram

तसेच, तुमच्या या सवयीमुळे देवी लक्ष्मी तुमच्या घरात राहत नसल्याचं मानलं जातं. याच कारणामुळे कधीच जेवल्यानंतर ताटात हात धुवू नये.

पुढील वेब स्टोरी

चक्क Chat Gpt मुळे तरूणीने 40 किलो वजन घटवलं, नेमकं जमलं तरी कसं?

इथे क्लिक करा