Photo Credit; instagram

'या' बोटात घाला चांदीची अंगठी; पैशांची अडचण दूर होईल अन्...

Photo Credit; instagram

लोक बोटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धातुंच्या अंगठ्या घालतात. फॅशन व्यतिरिक्त, अंगठी घालण्यामागची बरीच धार्मिक कारणे आहेत.

Photo Credit; instagram

चांदीची असो किंवा सोन्याची... अंगठी घालताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक असतं. त्यामुळे अंगठी घालण्याचे चांगले लाभ होतात.

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रानुसार, तर्जनी म्हणजेच हाताच्या पहिल्या बोटात चांदीची अंगठी घालणं शुभ मानलं जातं. यामुळे सौभाग्य मिळतं आणि जीवनात येणाऱ्या समस्या दूर होतात.

Photo Credit; instagram

हाताच्या मधल्या बोटात चांदीची अंगठी घालणं अशुभ मानलं जातं. हे बोट शनी ग्रहाशी संबंधित असून या ग्रहाचा प्रभाव संतुलित ठेवण्यासाठी खास रत्नांचा वापर केला जातो.

Photo Credit; instagram

चांदीची अंगठी घातल्याने ग्रहाचं संतुलन प्रभावित होऊ शकतं. त्यामुळे कधीच मधल्या बोटात चांदीची अंगठी घालू नये.

Photo Credit; instagram

अनामिका म्हणजेच करंगळीच्या बाजूच्या बोटात चांदीची अंगठी घालू शकता. यामुळे शरीरातील ऊर्जा नियंत्रणात राहते आणि मानसिक शांतता मिळते.

Photo Credit; instagram

हाताच्या लहान म्हणजेच करंगळीच्या बोटात चांदीची अंगठी घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. या बोटाचा संबंध बुध ग्रहाशी जोडला जातो.

Photo Credit; instagram

हाताचा अंगठा गुरु ग्रहाशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. या बोटात चांदीची अंगठी घालणं सौभाग्य आणि विकासाचं प्रतीक मानलं जातं. यासोबतच आर्थिक वृद्धी देखील होते.

पुढील वेब स्टोरी

Health : सगळेच म्हणतात स्प्राऊट्स खा, पण फायदा काय? जाणून घ्या...

इथे क्लिक करा