Photo Credit; instagram

'या' बोटात घाला कासवाची अंगठी; तुमचं नशीबच फळफळेल!

Photo Credit; instagram

वैदिक ज्योतिषशास्त्रात, जीवनातील विविध समस्या दूर करण्यासाठी बरेच उपाय सांगितले गेले आहेत. जीवनातील अशा समस्यांवर कासवाची अंगठी घालणं हा प्रभावी उपाय असल्याचं सांगितलं गेलं आहे.

Photo Credit; instagram

कासवाची अंगठी घातल्याने देवी लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते. यामुळे जीवनात सुख, समृद्धी आणि पैशांची भरभराट होते.

Photo Credit; instagram

मात्र, कासवाची अंगठी घालताना काही नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याचं मानलं जातं. या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे जीवनात नकारात्मक प्रभाव होतो.

Photo Credit; instagram

कासवाची अंगठी घालताना कोणत्या गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे? सविस्तर जाणून घ्या.

Photo Credit; instagram

उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये कासवाची अंगठी घालणं शुभ मानलं जातं. हाताचं मधलं बोट हे शनीदेव आणि देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे अशाप्रकारे बोटात अंगठी घातल्याने जीवनात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात.

Photo Credit; instagram

ज्योतिषशास्त्रानुसार, कासवाची अंगठी ही नेहमी चांदीचीच असावी. चांदी हा शुभ धातु असल्याचं मानलं जातं. त्यामुळे अन्य धातुंपासून बनलेली अंगठी ही तितकी लाभदायक नसल्याचं शास्त्रात सांगितलं आहे.

Photo Credit; instagram

अंगठी घालनाता कासवाचं तोंड स्वत:कडे असायला हवं. असं केल्याने जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो आणि त्यासोबतच धनलाभचा सुद्धा योग येऊ शकतो. याव्यतिरिक्त, अंगठी घालण्याआधी ती गंगाजल किंवा कच्च्या दुधाने स्वच्छ करून घ्या.

Photo Credit; instagram

यानंतर अंगठी देवी लक्ष्मीच्या चरणांवर ठेवा आणि तूपाचा दिवा लावून 'श्री सूक्त'चं पठन करा. अशा पद्धतीने अंगठी घातल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक वातावरण राहतं.

पुढील वेब स्टोरी

स्वतःच्या रीस्कवर 'या' 5 पदार्थांसोबत पाणी प्या! होतील वाईट परिणाम

इथे क्लिक करा