Photo Credit; instagram
Arrow
Rohit Sharma चे वाजले तीन तेरा नऊ बारा! हरवली महत्त्वाची गोष्ट..
Photo Credit; instagram
Arrow
आशिया कप 2023 च्या फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून भारतीय संघाने 8व्यांदा विजेतेपद पटकावले आहे.
Photo Credit; instagram
Arrow
आता भारतीय संघ श्रीलंकेतून मायदेशी परतला आहे, जिथे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळायची आहे.
Photo Credit; instagram
Arrow
ऑस्ट्रेलियन वनडे मालिकेनंतर भारतीय संघाला २०२३ चा एकदिवसीय विश्वचषकही मायदेशात खेळायचा आहे.
Photo Credit; instagram
Arrow
काही खेळाडू 17 सप्टेंबरच्या रात्रीच मुंबईत परतले. त्यात हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा यांचा समावेश होता.
Photo Credit; instagram
Arrow
बसमध्ये चढताना रोहित गोंधळलेला दिसत होता. कारण त्याचा पासपोर्ट हरवलेला होता. नंतर सहकारी खेळाडूंनी मजेशीर पद्धतीने आवाज काढण्यास सुरुवात केली.
Photo Credit; instagram
Arrow
मात्र, शेवटी हॉटेल कर्मचाऱ्यांनी रोहितचा पासपोर्ट आणून दिला.
Photo Credit; instagram
Arrow
विराट कोहलीने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत रोहित हा संघातील सर्वात विसराळू खेळाडू असल्याचे सांगितले होते.
'या' 8 सवयींमुळे PM मोदी 73 व्या वर्षीही आहेत फिट!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
जगातील हॉट जलतरणपटू Paris Olympic मधून बाद ; कारण...
ऑलिम्पिक स्पर्धेआधी झोपून गेली, उठली अन्...
Hasin Jahan: घटस्फोटानंतर मोहम्मद शमीची पत्नी आता काय करते?
T20 वर्ल्ड कप जिंकताच विराटचा अनुष्काला Video कॉल, अशी होती रिअॅक्शन