Photo Credit; instagram
मलायकासोबत ब्रेकअप, आता अर्जुनला कशी गर्लफ्रेंड हवी? अर्जून म्हणाला...
Photo Credit; instagram
एक काळ असा होता जेव्हा मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एकत्र होते. चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत होते.
Photo Credit; instagram
मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतरही मलायका आणि अर्जुन यांचा बॉण्ड चांगला आहे.
Photo Credit; instagram
एका मुलाखतीत अर्जुन मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर प्रेम आणि लग्नाबद्दलच्या त्याच्या अपेक्षांबद्दल बोलला आहे.
Photo Credit; instagram
न्यूज18 शी झालेल्या संभाषणात अर्जुन म्हणाला, " कोणीतरी असं हवं ज्याला माझ्या शांत राहण्याचा अर्थ कळावा."
Photo Credit; instagram
हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असलात तरी, तुम्ही सतत न बोलताही जोडलेले राहू शकता.
Photo Credit; instagram
एक असं नातं हवं, जिथे गोष्टी व्यक्त न करताही शेअर करता यायला हव्
यात. फक्त सोबत राहणं म्हणजे प्रेम नाही.
Photo Credit; instagram
अशा व्यक्तिसोबत मी आयुष्य घालवण्याचा विचार नक्कीच करेल असं तो म्हणाला.
Photo Credit; instagram
तसंच, दोन व्यक्तींनी एकमेकांचा व्यवसाय समजून घेणंही खूप महत्वाचं असतं असं त्याने सांगितलंय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
महाकुंभमध्ये पोहोचल्यावर निमरत कौरने काय केलं? फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल
इथे क्लिक करा
Related Stories
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
IAS vs Judge: कोणाची पावर जास्त? विकास दिव्यकिर्ती यांनी काय सांगितलंय?