Photo Credit; instagram

मलायकासोबत ब्रेकअप, आता अर्जुनला कशी गर्लफ्रेंड हवी? अर्जून म्हणाला...

Photo Credit; instagram

एक काळ असा होता जेव्हा मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर एकत्र होते. चाहते त्यांच्या लग्नाची वाट पाहत होते.

Photo Credit; instagram

मात्र, काही दिवसांपूर्वीच त्यांचं ब्रेकअप झालं. ब्रेकअपनंतरही मलायका आणि अर्जुन यांचा बॉण्ड चांगला आहे.

Photo Credit; instagram

एका मुलाखतीत अर्जुन मलायकासोबतच्या ब्रेकअपनंतर प्रेम आणि लग्नाबद्दलच्या त्याच्या अपेक्षांबद्दल बोलला आहे.

Photo Credit; instagram

न्यूज18 शी झालेल्या संभाषणात अर्जुन म्हणाला, " कोणीतरी असं हवं ज्याला माझ्या शांत राहण्याचा अर्थ कळावा."

Photo Credit; instagram

हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असलात तरी, तुम्ही सतत न बोलताही जोडलेले राहू शकता.

Photo Credit; instagram

एक असं नातं हवं, जिथे गोष्टी व्यक्त न करताही शेअर करता यायला हव्यात. फक्त सोबत राहणं म्हणजे प्रेम नाही.

Photo Credit; instagram

अशा व्यक्तिसोबत मी आयुष्य घालवण्याचा विचार नक्कीच करेल असं तो म्हणाला.

Photo Credit; instagram

तसंच, दोन व्यक्तींनी एकमेकांचा व्यवसाय समजून घेणंही खूप महत्वाचं असतं असं त्याने सांगितलंय.

पुढील वेब स्टोरी

महाकुंभमध्ये पोहोचल्यावर निमरत कौरने काय केलं? फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल

इथे क्लिक करा