Photo Credit; instagram
'हे' 4 लोक नेहमीच राहतात गरीब, फुटकी कवडीही टीकत नाही खिशात!
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्य यांनी अशा चार लोकांचे वर्णन केले आहे ज्यांच्यावर देवी लक्ष्मी कधीच आवडत नाही.
Photo Credit; instagram
यामुळे असे लोक नेहमी अडचणीत राहतात. त्यांच्या खिशात कधीच पैसा जास्त काळ टिकत नाही.
Photo Credit; instagram
चाणक्य म्हणतात, की जो माणूस स्वच्छतेची काळजी घेत नाही आणि घाणेरडे कपडे घालतो त्याच्याकडे कधीच पैसा नसतो.
Photo Credit; instagram
अशा व्यक्तीने कितीही बचत करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या खिशात पैसा राहत नाही.
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्य सांगतात, जर एखाद्या व्यक्तीचे दात घाण असतील किंवा ते नेहमी अस्वच्छ राहत असतील तर त्यांना आर्थिक समस्या येऊ शकतात.
Photo Credit; instagram
जर एखादा व्यक्ती भूकेपेक्षा जास्त खात असेल तर तो नेहमी त्रासलेला राहतो.
Photo Credit; instagram
अशा व्यक्तीकडे जास्त काळ पैसा टिकत नाही. त्यांच्यावर माता लक्ष्मी नेहमी नाराज राहते.
Photo Credit; instagram
जर एखादी व्यक्ती सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत झोपून राहत असेल तर ती आर्थिकदृष्ट्या अडचणीत येते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Hardik Pandya सोबत लग्नापूर्वी नताशा कोणाला करत होती डेट?
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
रात्रीच्या अंधारातच का केली एअर स्ट्राईक? कारण वाचून थक्कच व्हाल
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही बनावट मनुके तर खात नाहीयेत ना? कसं ओळखाल वाचा...