Photo Credit; instagram
परिवार असो वा समाज, 'या' लोकांना कुठेच मिळत नाही सन्मान!
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्यांनी अशा संपत्तीचे वर्णन केले आहे जी एखाद्याकडे असूनही तो कधीच सुखी होत नाही.
Photo Credit; instagram
असा पैसा कमावणारी व्यक्ती केवळ समाजातच नाही तर स्वतःच्या लोकांमध्येही सन्मान मिळवू शकत नाही.
Photo Credit; instagram
चाणक्य नितीनुसार जी व्यक्ती आपले संस्कार-विचार सोडून पैसे कमावते तिला कधीच सन्मान मिळत नाही.
Photo Credit; instagram
असे लोक भरपूर पैसा मिळवूनही मान मिळवू शकत नाहीत, त्यामुळे ते दुःखी राहतात.
Photo Credit; instagram
नैतिकतेचा त्याग करून मिळवलेला पैसा फार काळ टिकत नाही आणि कमावणारा संकटातच राहतो.
Photo Credit; instagram
चाणक्य सांगतात की, जर कोणी शत्रूची खुशामत करून पैसा कमवत असेल तर तो कधीच सुखी होत नाही.
Photo Credit; instagram
जो या मार्गाने पैसा कमावतो त्याला नेहमी पश्चाताप आणि भीती वाटते.
Photo Credit; instagram
आचार्य चाणक्य यांच्या मते, मनुष्याला नेहमी भीती वाटते की त्याचे गुपित उघड होईल.
Photo Credit; instagram
व्यक्तीने नेहमी प्रामाणिकपणे पैसा कमवावा. ही यशाची शिडी आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
तिच्यापुढे अभिनेत्रीही फेल, जी घायाळ करेल तुमचं दिल... कोण आहे ही IPS?
इथे क्लिक करा
Related Stories
पुणेकरांचे हे आहे 5 मानाचे गणपती... पहिला मानाचा गणपती कोणता?
Weight Loss : वेट लॉससाठी झटताय? आधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
20 रुपयांच्या नोटांमध्ये होणार मोठा बदल! RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय
Health : दररोज अननस खाऊन तर पाहा, दूर होतील हे मोठे आजार...