Photo Credit; instagram

संध्याकाळी अजिबात करू नका 'या' चुका! नाहीतर कंगालच व्हाल...

Photo Credit; instagram

संध्याकाळ दिवसाची सांगताच करत नाही, तर संध्याकाळ अध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.

Photo Credit; instagram

संध्याकाळी काही गोष्टी केल्याने नकारात्मक उर्जा निर्माण होतेच. पण आर्थिक संकटालाही सामोरं जावं लागतं.

Photo Credit; instagram

शास्त्रानुसार, संध्याकाळी झाडू फिरवल्याने घरातील सकारात्मक उर्जा नष्ट होते. यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात.

Photo Credit; instagram

संध्याकाळ होताच घरातील सर्व कोपऱ्यांची साफसफाई करा. घरात घाण असल्यास आर्थिक संकट येतं.

Photo Credit; instagram

संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या रोपाला स्पर्ष करणं किंवा पाणी घालणं अशुभ मानलं जातं.

Photo Credit; instagram

संध्याकाळी शिजवलेलं अन्न शिल्लक ठेवल्याने घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते. 

Photo Credit; instagram

संध्याकाळच्या वेळी घरात पूजा न करणे आणि दिवा न लावल्याने माता लक्ष्मीची कृपा होत नाही.

पुढील वेब स्टोरी

Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात खूपच घमंडी! नखरे तर...

इथे क्लिक करा