Photo Credit; instagram
संध्याकाळी अजिबात करू नका 'या' चुका! नाहीतर कंगालच व्हाल...
Photo Credit; instagram
संध्याकाळ दिवसाची सांगताच करत नाही, तर संध्याकाळ अध्यात्मिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते.
Photo Credit; instagram
संध्याकाळी काही गोष्टी केल्याने नकारात्मक उर्जा निर्माण होतेच. पण आर्थिक संकटालाही सामोरं जावं लागतं.
Photo Credit; instagram
शास्त्रानुसार, संध्याकाळी झाडू फिरवल्याने घरातील सकारात्मक उर्जा नष्ट होते. यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात.
Photo Credit; instagram
संध्याकाळ होताच घरातील सर्व कोपऱ्यांची साफसफाई करा. घरात घाण असल्यास आर्थिक संकट येतं.
Photo Credit; instagram
संध्याकाळच्या वेळी तुळशीच्या रोपाला स्पर्ष करणं किंवा पाणी घालणं अशुभ मानलं जातं.
Photo Credit; instagram
संध्याकाळी शिजवलेलं अन्न शिल्लक ठेवल्याने घरात नकारात्मक उर्जा निर्माण होते.
Photo Credit; instagram
संध्याकाळच्या वेळी घरात पूजा न करणे आणि दिवा न लावल्याने माता लक्ष्मीची कृपा होत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Numerology: 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात खूपच घमंडी! नखरे तर...
इथे क्लिक करा
Related Stories
25 हजार पगार ते पाकिस्तानपर्यंतचा प्रवास.. ज्योती मल्होत्राने कशी केली हेरगिरी?
अशा लोकांनी चुकूनही खाऊ नयेत काळे चणे, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
तुम्ही खाताय ते आंबे कार्बाईडने पिकवलेले? कसं ओळखायचं वाचा...